Wednesday, January 27, 2010

आठवणी क्षणोक्षणी ..



कवी कष्टी होतोय तिच्या राब राब राबण्यानं ..
पोरवयातली लग्नं मुलींना किती अकाली प्रौढ बनवतात !
त्यांचं सुखाचं माहेर सुटतंच पण बालपणही कुठंतरी हरवूनच जातं .

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Followers